राजकीय
-
मदतीचे तोरण, हेच शिवसेनेचे धोरण – आमदार विलास तरे
बोईसर. (प्रतिनिधी) – “शिवसेना आम्हाला 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण शिकवते. या तत्त्वज्ञानाला अनुसरून जनतेच्या संकटाच्या काळात मदतीचा…
Read More » -
मंत्रालय येथे “आमदार कक्ष” स्थापन करून कार्यालयीन सुविधा द्या – आमदार विलास तरे
मुंबई / पालघर. ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र शासन मंत्रालय येथे “आमदार कक्ष” स्थापन करून संगणक, प्रिंटर व इतर कार्यालयीन…
Read More » -
आ. आव्हाड – आ. पडळकर राडा रोखल्याबद्दल मार्शल सुरक्षा रक्षकांना सभापती राम शिंदेंकडून शाबासकी..!
मुंबई. (प्रतिनिधी) – विधानभवनाच्या प्रांगणात झालेल्या आक्रमक व तणावपूर्ण घटनेत आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार…
Read More » -
सकल ब्राह्मण समाजाचा भाजप आणि महायुतीला संपूर्ण पाठिंबा
पुणे. (प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाला आणि त्यासोबतच्या महायुतीला सकल ब्राह्मण समाज एकमुखाने पाठिंबा जाहीर करीत असल्याची…
Read More » -
बी.आर.एस. पार्टीची महाराष्ट्रातील सोशल मीडिया कार्यकारिणी जाहीर..!
मुंबई / तेलंगणा. (विशेष प्रतिनिधी) – भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र…
Read More » -
शेतकऱ्यांची दिवाळी दु:खात ;सरकार दिलासा देण्यात अपयशी – जयंत पाटील
अहमदनगर. (प्रतिनिधी) – अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यांची दिवाळी दुःखात गेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणे…
Read More » -
भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती..!
मुंबई. (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती केली…
Read More » -
मल्लिकार्जुन खर्गें यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस हुकुमशाही वृत्तीच्या धर्मांध शक्तींना पराभूत करेल – बाळासाहेब थोरात
मुंबई. (प्रतिनिधी) – काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा प्रचंड मतांनी विजय झाला असून त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली…
Read More » -
राज्यातील विविध प्रश्नासंबंधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई. (प्रतिनिधी) – यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे, संपूर्ण खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच…
Read More » -
ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच नंबर वन, निर्विवाद आघाडी – भा.ज.पा. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई. (प्रतिनिधी) – राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील उपलब्ध ८८९ ग्रामपंचायतींच्या निकालांपैकी सर्वाधिक ३९७ ग्रामपंचायती जिंकून भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा नंबर…
Read More »