राजकीय
-
सकल ब्राह्मण समाजाचा भाजप आणि महायुतीला संपूर्ण पाठिंबा
पुणे. (प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाला आणि त्यासोबतच्या महायुतीला सकल ब्राह्मण समाज एकमुखाने पाठिंबा जाहीर करीत असल्याची…
Read More » -
बी.आर.एस. पार्टीची महाराष्ट्रातील सोशल मीडिया कार्यकारिणी जाहीर..!
मुंबई / तेलंगणा. (विशेष प्रतिनिधी) – भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र…
Read More » -
शेतकऱ्यांची दिवाळी दु:खात ;सरकार दिलासा देण्यात अपयशी – जयंत पाटील
अहमदनगर. (प्रतिनिधी) – अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यांची दिवाळी दुःखात गेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणे…
Read More » -
भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती..!
मुंबई. (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती केली…
Read More » -
मल्लिकार्जुन खर्गें यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस हुकुमशाही वृत्तीच्या धर्मांध शक्तींना पराभूत करेल – बाळासाहेब थोरात
मुंबई. (प्रतिनिधी) – काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा प्रचंड मतांनी विजय झाला असून त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली…
Read More » -
राज्यातील विविध प्रश्नासंबंधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई. (प्रतिनिधी) – यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे, संपूर्ण खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच…
Read More » -
ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच नंबर वन, निर्विवाद आघाडी – भा.ज.पा. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई. (प्रतिनिधी) – राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील उपलब्ध ८८९ ग्रामपंचायतींच्या निकालांपैकी सर्वाधिक ३९७ ग्रामपंचायती जिंकून भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा नंबर…
Read More » -
गद्दारच म्हणारच, मंत्रिपद काही काळ पण गद्दारीचा शिक्का नेहमीच कपाळावर – शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे दसरा मेळाव्यात आक्रमक
मुंबई. (प्रतिनिधी) – गद्दारच म्हणारच, मंत्रिपद काही काळ पण गद्दारीचा शिक्का नेहमीच कपाळावर अशी जोरदार टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे…
Read More » -
शिवसेनेच्या नादाला लागल्यास नेस्तनाबूत करू – विपने अंबादास दानवे
मुंबई. (प्रतिनिधी) – शिवसेनेच्या नादाला लागल्यास विरोधकांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी…
Read More » -
शिंदे गटाला सर्वात मोठा फटका मुख्यमंत्र्यांनी केले मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप
मुंबई. ( प्रतिनिधी ) – जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी…
Read More »