कृषीवार्ता
-
राज्यातील विविध प्रश्नासंबंधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई. (प्रतिनिधी) – यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे, संपूर्ण खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच…
Read More » -
साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीऐवजी खुले धोरणच सुरु ठेवावे – मुख्यमंत्र्यांची पत्राद्धारे प्रधानमंत्र्यांना विनंती
मुंबई. (प्रतिनिधी) – साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच सुरु ठेवावे. कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध…
Read More » -
सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत करावी – वि.प.ने अजित पवार
मुंबई. (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात पावसाने शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेली असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करतानाच…
Read More » -
साखरेचे रुपांतरण इथेनॉलमध्ये करणे उद्योगाच्या चांगल्या भविष्यासाठी आवश्यक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नवी दिल्ली. ( प्रतिनिधी ) – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांनी बदलत्या काळातील वास्तविकता आणि देशाच्या…
Read More » -
कृषी उत्पन्न वाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन – कृषी मंत्री दादाजी भुसे
मुंबई. ( प्रतिनिधी ) – कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत सुधारण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणावे.…
Read More » -
ई- पीक पाहणी प्रकल्प स्वातंत्र्यदिनापासून राज्यभर अचूक आकडेवारी व पारदर्शकतेसाठी उपयुक्त – जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू
अमरावती. ( प्रतिनिधी ) – पीक पेरणीची माहिती गाव नमुना क्रमांक 12 मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः माहिती उपलब्ध करून देण्याच्या…
Read More » -
राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा सुरु तर वीजबिलांतून मुक्तता; शून्य देखभाल खर्च
मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात…
Read More » -
शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा – कृषी मंत्री दादाजी भुसे
अमरावती. (प्रतिनिधी) – पीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन…
Read More » -
नैसर्गिक आपत्ती मध्ये नुकसान झालेल्या पिकांची माहिती शेतकऱ्यांनी वेळेत विमा कंपन्यांना द्यावी
ठाणे. (प्रतिनिधी) – खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबविली जात आहे. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक…
Read More » -
केंद्रातील भाजपाचे सरकार बेईमान – सिकंदर शहा
यवतमाळ. (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांना गुलामीत टाकणारे कृषी कायदे पारीत करण्यात आले. आता तर त्यांचे म्हणने एैकून घ्यायचे सोडून केंद्रीय मंत्री…
Read More »