महाराष्ट्र
-
कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेतीला विज्ञानाची जोड आवश्यक – खा. शरद पवार
मुंबई. ( प्रतिनिधी ) – कष्टकरी शेतक-यांच्या शेतीला विज्ञानाची जोड देण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.…
Read More » -
‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊद्या आणि समाजाला वस्तुस्थिती काय आहे हे कळू द्या – अजित पवार
मुंबई. ( प्रतिनिधी ) – राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये झालेला गैरव्यवहाराचा मुद्दा अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे तो…
Read More » -
कटपेस्ट अर्थसंकल्पातून जनतेची दिशाभूल – आ. मुनगंटीवारांनी केली सरकारची पोलखोल
मुंबई. ( प्रतिनिधी ) – महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प ‘कटपेस्ट’ असल्याचा घणाघात करीत माजी अर्थमंत्री व विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष…
Read More » -
ऊस गाळप संपल्याशिवाय साखर कारखाने बंद करु नये, साखर कारखान्यांना सूचना – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई. ( प्रतिनिधी ) – राज्यात यावर्षी ऊसाचे क्षेत्र वाढलेले आहे. त्या त्या भागातील ऊस गाळप झाल्याशिवाय साखर कारखाने बंद…
Read More » -
धनगर समाजाला आदिवासी विकास विभागाच्या योजनेचा लाभ लागू – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई. ( प्रतिनिधी ) – धनगर समाजाला आरक्षण मिळावे तसेच ते कायद्याच्या कसोटीवर टिकावे याबाबतचे काम ‘टीस’ या सामाजिक संस्थेला…
Read More » -
अल्पसंख्याकांच्या सर्वांगीण विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी – राज्यमंत्री विश्वजीत कदम
मुंबई. ( प्रतिनिधी ) – राज्यातील अल्पसंख्याकांच्या विकासासाठी राबवित असलेल्या कल्याणकारी धोरणांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी विविध योजना तयार करून अल्पसंख्याक विकास…
Read More » -
राज्यातील १०० सर्वाधिक कृषी पंप थकबाकीदारांकडे ९.२८ कोटी थकित
मुंबई. ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्रात कृषी ग्राहक वीजपुरवठादारांची थकबाकी ही ४२ हजार कोटी रुपयांच्यावर पोहचली असून त्यात सर्वाधिक थकबाकी…
Read More » -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपाला निवडणुकीत विजय – प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील
मुंबई. ( प्रतिनिधी ) – उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला विजय मिळाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष मा.…
Read More » -
… तो महाराष्ट्र भी तैयार है’ – खा. शरद पवार
मुंबई. ( प्रतिनिधी ) – पंजाबमध्ये हा जो बदल झाला आहे तो भाजपला अनुकूल नाहीच मात्र हा बदल कॉंग्रेसला धक्का…
Read More » -
लाड-पागे समितीच्या शिफारशींसह नवीन समितीचा विचार करावा लागेल – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
मुंबई. ( प्रतिनिधी ) – लाड-पागे समिती होऊन ४२ वर्षे झाली असून त्यावेळची आणि आताची स्थिती यात फरक आहे. येत्या…
Read More »