ब्रेकिंग
-
मुसलमान : हज यात्रा सुखकर होण्यासाठी ‘खादीम-अल-हज्जाज’– केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी
मुंबई. ( प्रतिनिधी ) – केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मुंबईत हज हाऊस येथे ‘खादीम-अल-हज्जाज’ या दोन…
Read More » -
राजकीय आरक्षणाबरोबरच ओबीसींच्या इतर प्रश्नांवरही संघर्ष करा – भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील
मुंबई. ( प्रतिनिधी ) – महाविकास आघाडी सरकारमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी राजकीय आरक्षण गमावले असून ते पुन्हा मिळेपर्यंत राज्य…
Read More » -
राजकीय अभिनिवेश बाजूला सारून एसटी संपावर तोडगा काढा – आ. सुधीर मुनगंटीवार
मुंबई. ( प्रतिनिधी ) – राज्यात गेल्या १५२ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर महाविकास आघाडी सरकारने पक्षीय राजकारण व…
Read More » -
आ. निकोले द्वारे शेतकरी व कामगारांच्या मागण्यांसाठी राष्ट्रीय महामार्ग रोखला
तलासरी. (प्रतिनिधी) – शेतकरी व कामगारांच्या मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली चक्क मुंबई-अहमदाबाद…
Read More » -
महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करावी – काँग्रेस आ. नाना पटोले
मुंबई. ( प्रतिनिधी ) – राजस्थान व छत्तिसगड या काँग्रेसशासित राज्यांनी कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा…
Read More » -
राज्यातील ‘सेतू सुविधा केंद्र’ पुन्हा सुरू होणार – आ. धिरज वि. देशमुख
मुंबई. ( प्रतिनिधी ) – राज्यातील तहसील कार्यालयातील ‘सेतू सुविधा केंद्र’ हे टेंडरची मुदत संपल्याने बंद झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना…
Read More » -
एसटी संपाबाबत अधिवेशन संपण्यापुर्वी सरकार भूमिका मांडणार ! – भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार
मुंबई. ( प्रतिनिधी ) – एसटी कर्मचा-यांच्या सुरू असलेल्या संपाबाबत आज विरोधीपक्षातर्फे विधानसभेचे मुख्य प्रतोद आमदार ॲड. आशिष शेलार यांनी…
Read More » -
तुम्ही सगळे श्रेय घ्या, पण एसटीचा संप मिटवा – भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील
मुंबई. ( प्रतिनिधी ) – मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे. गिरणी कामगारांच्या संपात लाखो कामगारांची घरे कशी उध्वस्त झाली ते…
Read More » -
साखरेचे रुपांतरण इथेनॉलमध्ये करणे उद्योगाच्या चांगल्या भविष्यासाठी आवश्यक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नवी दिल्ली. ( प्रतिनिधी ) – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांनी बदलत्या काळातील वास्तविकता आणि देशाच्या…
Read More » -
मोदी सरकार संविधानातील चार स्तंभावर आघात करत धार्मिक ध्रुवीकरण करत आहे – माकप महासचिव कॉ. सीताराम येचुरी
नागपूर. ( प्रतिनिधी ) – केंद्रातील मोदी सरकार संविधानातील धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, आर्थिक स्वातंत्र्य आणि संघराज्य या चार स्तंभावर आघात…
Read More »