ब्रेकिंग
-
एसटी संपाबाबत अधिवेशन संपण्यापुर्वी सरकार भूमिका मांडणार ! – भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार
मुंबई. ( प्रतिनिधी ) – एसटी कर्मचा-यांच्या सुरू असलेल्या संपाबाबत आज विरोधीपक्षातर्फे विधानसभेचे मुख्य प्रतोद आमदार ॲड. आशिष शेलार यांनी…
Read More » -
तुम्ही सगळे श्रेय घ्या, पण एसटीचा संप मिटवा – भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील
मुंबई. ( प्रतिनिधी ) – मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे. गिरणी कामगारांच्या संपात लाखो कामगारांची घरे कशी उध्वस्त झाली ते…
Read More » -
साखरेचे रुपांतरण इथेनॉलमध्ये करणे उद्योगाच्या चांगल्या भविष्यासाठी आवश्यक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नवी दिल्ली. ( प्रतिनिधी ) – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांनी बदलत्या काळातील वास्तविकता आणि देशाच्या…
Read More » -
मोदी सरकार संविधानातील चार स्तंभावर आघात करत धार्मिक ध्रुवीकरण करत आहे – माकप महासचिव कॉ. सीताराम येचुरी
नागपूर. ( प्रतिनिधी ) – केंद्रातील मोदी सरकार संविधानातील धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, आर्थिक स्वातंत्र्य आणि संघराज्य या चार स्तंभावर आघात…
Read More » -
आमदारांना ५ कोटीचा विकासनिधी तर स्वीय सहायक व चालकांचे पगार वाढवले.
मुंबई. ( प्रतिनिधी ) – इकडच्या तिकडच्या योजना आणल्या… केंद्रातीलच योजना या अर्थसंकल्पात होत्या असं विरोधी पक्ष बोलत होते… मला…
Read More » -
कृषी वीज ग्राहकांची वीज जोडणी पूर्ववत करणार – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
मुंबई. ( प्रतिनिधी ) – महावितरण वीज निर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करते. सध्या परिस्थिती बिकट असली तरी शेतकऱ्यांचा विचार करून…
Read More » -
कटपेस्ट अर्थसंकल्पातून जनतेची दिशाभूल – आ. मुनगंटीवारांनी केली सरकारची पोलखोल
मुंबई. ( प्रतिनिधी ) – महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प ‘कटपेस्ट’ असल्याचा घणाघात करीत माजी अर्थमंत्री व विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष…
Read More » -
ऊस गाळप संपल्याशिवाय साखर कारखाने बंद करु नये, साखर कारखान्यांना सूचना – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई. ( प्रतिनिधी ) – राज्यात यावर्षी ऊसाचे क्षेत्र वाढलेले आहे. त्या त्या भागातील ऊस गाळप झाल्याशिवाय साखर कारखाने बंद…
Read More » -
लाड-पागे समितीच्या शिफारशींसह नवीन समितीचा विचार करावा लागेल – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
मुंबई. ( प्रतिनिधी ) – लाड-पागे समिती होऊन ४२ वर्षे झाली असून त्यावेळची आणि आताची स्थिती यात फरक आहे. येत्या…
Read More » -
युध्दाच्या नावाखाली केलेली भाववाढ खपवून घेणार नाही – शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा
यवतमाळ. ( प्रतिनिधी ) – “वारे मोदी तेरा खेल सस्ती दारु महंगा तेल” असा नारा देण्याची वेळ नागरीकांवर आली आहे.…
Read More »