ब्रेकिंग
-
कोरोना संकटकाळात दुर्बल घटकांचे दु:ख कमी करण्यासाठी राज्य शासनाचे व्यापक प्रयत्न – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
• जनतेला आर्थिक लाभ, अन्नसुरक्षा देणाऱ्या योजनांवर विशेष भर • औद्योगिक गुंतवणूक आकर्षित, पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार • सर्वोच्च न्यायालय, उच्च…
Read More » -
राज्यपाल कोश्यारींनी अभिभाषण अर्धवट सोडणे हा महाराष्ट्राचा अपमान – नाना पटोले
मुंबई. ( प्रतिनिधी ) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई…
Read More » -
भाजप आमदारांच्या बेशिस्तपणामुळे महामहिम राज्यपालांना सभागृह सोडावे लागले – जयंत पाटील
मुंबई. ( प्रतिनिधी ) – भाजप आमदारांच्या बेशिस्तपणामुळे महामहिम राज्यपाल यांना सभागृह सोडावे लागले. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न घडलेली दुर्दैवी…
Read More » -
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय नकोत – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील
मुंबई. (प्रतिनिधी) – महाविकास आघाडी सरकारच्या ढिलाईमुळे व बेफिकीरमुळेच ओबीसी राजकीय आरक्षण गमावले असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या आदेशामुळे स्पष्ट झाले…
Read More » -
अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत दि. 03 ते 25 मार्चपर्यंत, तर अर्थसंकल्प दि. 11 मार्च रोजी सादर होणार
मुंबई. ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार दि. 3 मार्च 2022 रोजी…
Read More » -
RSS प्रणित MRM ; शैक्षणिक ठिकाणी धार्मिक बाबींची दखल नको – इरफान पिरजादे
मुंबई. ( प्रतिनिधी ) – शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वसामान्यप्रमाणे वागले पाहिजे आणि शिक्षण पूर्ण करून, देशाला पुढे नेण्याचे काम युवा पिढीने…
Read More » -
ओमायक्रॉन : राज्याची पुन्हा लॉकडाऊन कडे वाटचाल ; रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी
मुंबई. ( प्रतिनिधी ) – राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.…
Read More » -
जात पडताळणी समित्यांचा नाकर्तेपणा आदिवासी बेरोजगारांच्या मुळावर ; अनु. जमातीची 30 हजारावर प्रकरणे समित्यांकडे प्रलंबित – आफ्रोट अध्यक्ष राजेंद्र मरसकोल्हे
मुंबई. ( प्रतिनिधी ) – जात पडताळणी समित्यांचा नाकर्तेपणा आदिवासी बेरोजगारांच्या मुळावर बेतला असून अनु. जमातीची 30 हजारावर प्रकरणे समित्यांकडे…
Read More » -
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत – कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबई. ( प्रतिनिधी ) – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 22 डिसेंबर ते २८ डिसेंबर 2021 दरम्यान मुंबईत होणार आहे. विधिमंडळ…
Read More » -
खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई. ( प्रतिनिधी ) – सोयाबीन, कापूस उत्पादकांसह राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत…
Read More »