राजकीय
-
मंत्रिमंडळाच्या बैठकीत गैरहजर राहण्यात गडाख, शिंगणे, सामंत आघाडीवर – माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली
मुंबई. ( प्रतिनिधी ) – मंत्रिपद मिळवण्यासाठी पक्ष श्रेष्ठीकडे जोरदार लॉबिंग करायचे, श्रेष्ठींना गळ घालायची, स्पर्धकांना मागे टाकण्यासाठी राजकीय डावपेच…
Read More » -
जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्याची शासनाची तयारी – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – राज्यातील जनतेच्या हिताच्या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून त्या सोडवण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचे…
Read More » -
अर्थसंकल्पीय अधिवेशन : आम्हाला चर्चा करण्यात रस, शेतकऱ्यांच्या बाजूने सरकारला जाब विचारू – वि. प. ने. देवेंद्र फडणवीस
मुंबई. ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्हाला चर्चा करण्यात रस असून आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने सरकारला जाब विचारू…
Read More » -
आरोपांची राळ उडवून जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष वळविण्याचा शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रयत्न – भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये
मुंबई. ( प्रतिनिधी ) – १०० दिवसांपासून सुरु असलेला एसटी संप, विविध परीक्षांचा घोळ, महिलांवरील वाढते अत्याचार, पुण्यातील शिवसेना उपनेत्याविरुद्ध…
Read More » -
निधी वाटपात स्वतः लक्ष घालण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ! – नाना पटोले
मुंबई. ( प्रतिनिधी ) – काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निधी वाटपासह महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. काँग्रेसने…
Read More » -
महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही – बाळासाहेब थोरात
मुंबई. ( प्रतिनिधी ) – केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्याचे…
Read More » -
महाविकास आघाडीतील तीनही पक्ष कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत – नाना पटोले
मुंबई. ( प्रतिनिधी ) – केंद्रातील भाजपचे सरकारने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून कितीही त्रास दिला,…
Read More » -
विधानमंडळाच्या अधिकाराचा संकोच करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत परामर्श घेण्याची राष्ट्रपतींना विनंती – विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर
मुंबई. ( प्रतिनिधी ) – विधानसभेने ठराव संमत करून गैरवर्तनाबद्दल १२ सदस्यांचे १ वर्षासाठी केलेले सदस्यत्व निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल…
Read More » -
“महाविकास नव्हे महाविनाश आघाडी” – खासदार विनय सहस्रबुद्धे
पुणे. ( प्रतिनिधी ) – महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतीही धोरण स्पष्टता नाही, कारभारात समन्वय नाही, एकमुखी नेतृत्व नाही, आणि राज्यकारभार…
Read More » -
शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजपाचे १ लाख कार्यकर्ते काळ्या फिती लावणार – भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये
मुंबई. ( प्रतिनिधी ) – अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अल्प मदत देणाऱ्या ठाकरे सरकारच्या काळ्या कारभाराच्या निषेधार्थ येत्या १ नोव्हेंबर रोजी भारतीय…
Read More »