महाराष्ट्र
-
मल्लिकार्जुन खर्गें यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस हुकुमशाही वृत्तीच्या धर्मांध शक्तींना पराभूत करेल – बाळासाहेब थोरात
मुंबई. (प्रतिनिधी) – काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा प्रचंड मतांनी विजय झाला असून त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली…
Read More » -
राज्यातील विविध प्रश्नासंबंधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई. (प्रतिनिधी) – यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे, संपूर्ण खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच…
Read More » -
ओडिशा राज्याच्या धर्तीवर राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना परमनंट करा – शाहरुख मुलाणी
मुंबई. (प्रतिनिधी) – ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ट्विटर द्वारे एक चित्रफित प्रकाशित करत ओडिशा राज्यातील 57 हजार पेक्षा…
Read More » -
साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीऐवजी खुले धोरणच सुरु ठेवावे – मुख्यमंत्र्यांची पत्राद्धारे प्रधानमंत्र्यांना विनंती
मुंबई. (प्रतिनिधी) – साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच सुरु ठेवावे. कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध…
Read More » -
सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत करावी – वि.प.ने अजित पवार
मुंबई. (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात पावसाने शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेली असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करतानाच…
Read More » -
” नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी ” पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहतोय – जयंत पाटील
मुंबई. (प्रतिनिधी) – ” नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी ” पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी…
Read More » -
अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट तातडीने दूर करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई. (प्रतिनिधी) – राज्यात रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घोषीत करण्यात आलेले ब्लॅक स्पॉट संबंधित विभागांनी तातडीने दूर करावेत, असे निर्देश…
Read More » -
सरकारी कर्मचा-यांना दिवाळीचे अग्रिम २० हजारांपर्यंत द्यावे – भाऊसाहेब पठाण
मुंबई. (प्रतिनिधी) – राज्य सरकारी कर्मचा-यांना सणासाठी उत्सव अग्रिम दिले जात असून त्याची मर्यादा १२,५०० रुपये इतकी आहे, सध्याच्या महागाईचा…
Read More » -
तलाठी भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई. (प्रतिनिधी) – महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 1 हजार पदांच्या…
Read More » -
ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच नंबर वन, निर्विवाद आघाडी – भा.ज.पा. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई. (प्रतिनिधी) – राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील उपलब्ध ८८९ ग्रामपंचायतींच्या निकालांपैकी सर्वाधिक ३९७ ग्रामपंचायती जिंकून भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा नंबर…
Read More »