Parshuram Times
-
साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीऐवजी खुले धोरणच सुरु ठेवावे – मुख्यमंत्र्यांची पत्राद्धारे प्रधानमंत्र्यांना विनंती
मुंबई. (प्रतिनिधी) – साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच सुरु ठेवावे. कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध…
Read More » -
सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत करावी – वि.प.ने अजित पवार
मुंबई. (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात पावसाने शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेली असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करतानाच…
Read More » -
” नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी ” पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहतोय – जयंत पाटील
मुंबई. (प्रतिनिधी) – ” नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी ” पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी…
Read More » -
अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट तातडीने दूर करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई. (प्रतिनिधी) – राज्यात रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घोषीत करण्यात आलेले ब्लॅक स्पॉट संबंधित विभागांनी तातडीने दूर करावेत, असे निर्देश…
Read More » -
सरकारी कर्मचा-यांना दिवाळीचे अग्रिम २० हजारांपर्यंत द्यावे – भाऊसाहेब पठाण
मुंबई. (प्रतिनिधी) – राज्य सरकारी कर्मचा-यांना सणासाठी उत्सव अग्रिम दिले जात असून त्याची मर्यादा १२,५०० रुपये इतकी आहे, सध्याच्या महागाईचा…
Read More » -
तलाठी भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई. (प्रतिनिधी) – महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 1 हजार पदांच्या…
Read More » -
ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच नंबर वन, निर्विवाद आघाडी – भा.ज.पा. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई. (प्रतिनिधी) – राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील उपलब्ध ८८९ ग्रामपंचायतींच्या निकालांपैकी सर्वाधिक ३९७ ग्रामपंचायती जिंकून भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा नंबर…
Read More » -
महिला सशक्तीकरणाची गरज – रा.स्व.सं सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
नागपूर. ( विशेष प्रतिनिधी ) – समाजात आज महिला सशक्तिकरणाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. सार्वजनिक कार्यांमध्ये महिलांचा बरोबरीने सहभाग असायला…
Read More » -
गद्दारच म्हणारच, मंत्रिपद काही काळ पण गद्दारीचा शिक्का नेहमीच कपाळावर – शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे दसरा मेळाव्यात आक्रमक
मुंबई. (प्रतिनिधी) – गद्दारच म्हणारच, मंत्रिपद काही काळ पण गद्दारीचा शिक्का नेहमीच कपाळावर अशी जोरदार टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे…
Read More » -
शिवसेनेच्या नादाला लागल्यास नेस्तनाबूत करू – विपने अंबादास दानवे
मुंबई. (प्रतिनिधी) – शिवसेनेच्या नादाला लागल्यास विरोधकांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी…
Read More »