ब्रेकिंग
-
स्वातंत्र्य चळवळ म्हणजे भारताचे ‘स्व’ त्व जागृत करणारी चळवळ – रा. स्व. सं सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे
धारवाड़. ( प्रतिनिधी ) – देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. या निमित्ताने संघाचे स्वयंसेवक समाज व विभिन्न संस्थांसोबत…
Read More » -
जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण ही मोदी सरकारचे प्रचंड अपयश दर्शवणारी ! – सचिन सावंत
मुंबई. ( प्रतिनिधी ) – विकासाची खोटी स्वप्नं दाखवत सत्तेत आलेल्या मोदी सरकारची कामगिरी कोणत्याच क्षेत्रात उल्लेखनीय झालेली नसून सर्वच…
Read More » -
आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे राज्य अंधाराच्या खाईत – भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये
मुंबई. ( प्रतिनिधी ) – आघाडी सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे राज्य सरकार अंधाराच्या खाईत लोटले गेले असल्याची घणाघाती टीका भाजपा प्रदेश…
Read More » -
झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी सोमवारच्या ‘भारत बंद’ला सक्रीय पाठिंबा ! – नाना पटोले
मुंबई. ( प्रतिनिधी ) – केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कामगारविरोधी सरकार असून महागाई, बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यातही मोदी…
Read More » -
२७ सप्टेंबर, रोजी संयुक्त किसान मोर्चाच्या ” भारत बंद ” आव्हानाला सर्व पक्षीय पाठींबा !
मुंबई. ( प्रतिनिधी ) – संयुक्त किसान मोर्चाने मोदी सरकारच्या दिवाळखोर आणि देशबुडव्या धोरणांविरुद्ध दि. २७ सप्टेंबरला ‘भारत बंद’ यशस्वी…
Read More » -
खुशखबर…! 02 लस घेतलेल्यांना लोकल ट्रेनने प्रवास करता येणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई. ( प्रतिनिधी ) – कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासास मान्यता देण्यात आली असल्याची घोषणा…
Read More » -
वांद्रे पश्चिम येथे भूखंडाचे श्रीखंड कोण करतंय ? – भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार
मुंबई. (प्रतिनिधी) – वांद्रे पश्चिम येथील कोट्यावधीच्या मोकळ्या जागेचे आरक्षण बदलून भूखंड बिल्डरांच्या घशात झाल्याच्या घाट सुरु असून भूखंडाचे श्रीखंड…
Read More » -
शुल्क माफीकरिता ‘जनसुनावणी’ साठी AISF च्या बेमुदत साखळी उपोषणास – विराज देवांग
नाशिक. ( प्रतिनिधी ) – कोरोना काळातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संपूर्ण फी माफीसाठी ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन (AISF) च्या सातत्यपूर्ण आंदोलनानंतर…
Read More » -
पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटीस मंत्रिमडळाची मान्यता
मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आल्या असून कोविडचे संकट असताना देखील आपदग्रस्तांना…
Read More » -
वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण पोलिस बांधवांना बेघर होऊ देणार नाही – विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
मुंबई. (प्रतिनिधी) – गेली वर्षोनुवर्षे नायगाव पोलिस वसाहतीत राहणा-या पोलिस कुटुंबियांना आज अचानक घरे खाली करण्याकरीता बजाविण्यात आलेली नोटीस म्हणजे…
Read More »