राजकीय
-
विधानमंडळाच्या अधिकाराचा संकोच करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत परामर्श घेण्याची राष्ट्रपतींना विनंती – विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर
मुंबई. ( प्रतिनिधी ) – विधानसभेने ठराव संमत करून गैरवर्तनाबद्दल १२ सदस्यांचे १ वर्षासाठी केलेले सदस्यत्व निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल…
Read More » -
“महाविकास नव्हे महाविनाश आघाडी” – खासदार विनय सहस्रबुद्धे
पुणे. ( प्रतिनिधी ) – महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतीही धोरण स्पष्टता नाही, कारभारात समन्वय नाही, एकमुखी नेतृत्व नाही, आणि राज्यकारभार…
Read More » -
शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजपाचे १ लाख कार्यकर्ते काळ्या फिती लावणार – भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये
मुंबई. ( प्रतिनिधी ) – अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अल्प मदत देणाऱ्या ठाकरे सरकारच्या काळ्या कारभाराच्या निषेधार्थ येत्या १ नोव्हेंबर रोजी भारतीय…
Read More » -
भाजपा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राशी दुजाभाव करणा-या मोदींच्या विरोधात काळ्या फिती लावून बोंबा माराव्यात ! – काँग्रेस सरचिटणीस अतुल लोंढे
मुंबई. ( प्रतिनिधी ) – शेतकऱ्यांना कमी मदत दिल्याचा आरोप करत भाजपा महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात १ नोव्हेंबरला आंदोलन करत…
Read More » -
साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांकडे विशेष लक्ष द्यावे – गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील
पुणे. ( प्रतिनिधी ) – राज्यातील साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. इथेनॉल, सहवीज निर्मिती,…
Read More » -
मुख्यमंत्री – संभाजी भिडे यांची भेट खेदजनक – माजी आ. कॉ. नरसय्या आडम मास्तर
मुंबई. ( प्रतिनिधी ) – पूरपरिस्थिती पहाण्यासाठी सांगली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी समाजात विष पेरणाऱ्या संभाजी भिडे यांना भेट दिल्याचे वृत्त…
Read More » -
राज्यपाल दोन सत्ताकेंद्र निर्माण करु पहात आहेत – नवाब मलिक
मुंबई. ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यात दोन सत्ताकेंद्र निर्माण करु पहात आहेत असा थेट आरोप…
Read More » -
स्व. गणपतराव देशमुख यांना कॅबिनेटने वाहिली श्रद्धांजली.
मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – दि. ३० जुलै २०२१ रोजी स्व. गणपतराव देशमुख यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. त्या…
Read More » -
पूरग्रस्तांकरिता केंद्रीय अर्थमंत्र्यांची खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली भेट
नवी दिल्ली. (प्रतिनिधी) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील महापूरामुळे झालेल्या नुकसानाची माहिती…
Read More » -
भारतमातेचे नाव घेऊन सत्ता मिळवणारेच भारतमातेला विकायला निघाले – नाना पटोले
मुंबई. ( प्रतिनिधी ) – देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे कोणतेही योगदान नाही ते लोक इतिहासाची मोडतोड करून चुकीचा इतिहास मांडून…
Read More »