महाराष्ट्र
-
आरोपांची राळ उडवून जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष वळविण्याचा शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रयत्न – भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये
मुंबई. ( प्रतिनिधी ) – १०० दिवसांपासून सुरु असलेला एसटी संप, विविध परीक्षांचा घोळ, महिलांवरील वाढते अत्याचार, पुण्यातील शिवसेना उपनेत्याविरुद्ध…
Read More » -
निधी वाटपात स्वतः लक्ष घालण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ! – नाना पटोले
मुंबई. ( प्रतिनिधी ) – काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निधी वाटपासह महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. काँग्रेसने…
Read More » -
महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही – बाळासाहेब थोरात
मुंबई. ( प्रतिनिधी ) – केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्याचे…
Read More » -
महाविकास आघाडीतील तीनही पक्ष कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत – नाना पटोले
मुंबई. ( प्रतिनिधी ) – केंद्रातील भाजपचे सरकारने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून कितीही त्रास दिला,…
Read More » -
ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी खा. सुप्रिया सुळे यांची भेट
मुंबई. ( प्रतिनिधी ) – ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या व अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या…
Read More » -
अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत दि. 03 ते 25 मार्चपर्यंत, तर अर्थसंकल्प दि. 11 मार्च रोजी सादर होणार
मुंबई. ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार दि. 3 मार्च 2022 रोजी…
Read More » -
पेट्रोल, डिझल, गॅस च्या आयात निर्भयतेवर लक्ष वेधले ; खासदार भावनाताई गवळी यांनी उपस्थित केला लोकसभेत प्रश्न
नवी दिल्ली / यवतमाळ. ( प्रतिनिधी ) – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. गॅसचे…
Read More » -
होमगार्ड मुख्यालयात ‘होमगार्ड समाधान कक्ष’ स्थापन ; व्हॉट्स अॅप वरही होणार शंकांचे निरसन
मुंबई. ( प्रतिनिधी ) – होमगार्ड संघटनेच्या अधिपत्याखालील जिल्हा होमगार्ड कार्यालयातील मानसेवी होमगार्ड, वेतनी कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रशासकीय व…
Read More » -
विधानमंडळाच्या अधिकाराचा संकोच करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत परामर्श घेण्याची राष्ट्रपतींना विनंती – विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर
मुंबई. ( प्रतिनिधी ) – विधानसभेने ठराव संमत करून गैरवर्तनाबद्दल १२ सदस्यांचे १ वर्षासाठी केलेले सदस्यत्व निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल…
Read More » -
संविधान वाचवण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्याची गरज ! – पल्लम राजू
मुंबई. ( प्रतिनिधी ) – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हाती घेतलेल्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाचे काम महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने सुरु…
Read More »