Parshuram Times
-
आमदारांना ५ कोटीचा विकासनिधी तर स्वीय सहायक व चालकांचे पगार वाढवले.
मुंबई. ( प्रतिनिधी ) – इकडच्या तिकडच्या योजना आणल्या… केंद्रातीलच योजना या अर्थसंकल्पात होत्या असं विरोधी पक्ष बोलत होते… मला…
Read More » -
आ. झिशान सिद्दीकी देणार हिजाबबंदी विरोधात कायदेशीर मदत
मुंबई. ( प्रतिनिधी ) – मुस्लीम मुलींच्या शालेय हिजाबबंदीला वैध ठरवण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाने माझ्यासह देशातले असंख्य लोक निराश…
Read More » -
सफाई कामगारांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरवा – राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी.पी. वावा
पुणे. ( प्रतिनिधी ) – सफाई कामगारांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा, सुरक्षा साधने व कामकाजासाठी सयंत्रचा पुरवठा पुरविण्याची कार्यवाही करण्याचे…
Read More » -
कृषी वीज ग्राहकांची वीज जोडणी पूर्ववत करणार – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
मुंबई. ( प्रतिनिधी ) – महावितरण वीज निर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करते. सध्या परिस्थिती बिकट असली तरी शेतकऱ्यांचा विचार करून…
Read More » -
कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेतीला विज्ञानाची जोड आवश्यक – खा. शरद पवार
मुंबई. ( प्रतिनिधी ) – कष्टकरी शेतक-यांच्या शेतीला विज्ञानाची जोड देण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.…
Read More » -
विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची समस्या सोडवा – आ. चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई / अमरावती. ( प्रतिनिधी ) – सिंचन प्रकल्पांनी बाधित झालेल्या लाखो प्रकल्पग्रस्तांचे न्याय प्रश्न घेऊन विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष…
Read More » -
‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊद्या आणि समाजाला वस्तुस्थिती काय आहे हे कळू द्या – अजित पवार
मुंबई. ( प्रतिनिधी ) – राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये झालेला गैरव्यवहाराचा मुद्दा अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे तो…
Read More » -
कटपेस्ट अर्थसंकल्पातून जनतेची दिशाभूल – आ. मुनगंटीवारांनी केली सरकारची पोलखोल
मुंबई. ( प्रतिनिधी ) – महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प ‘कटपेस्ट’ असल्याचा घणाघात करीत माजी अर्थमंत्री व विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष…
Read More » -
सर्वसामांन्यांच्या विविध प्रश्नासांठी 14 मार्चच्या मोर्च्यात सामील व्हा. – शेकाप डॉ. बाबासाहेब देशमुख
सांगोला. (प्रतिनिधी) – सध्या शेतकरी कष्ठकरी, व्यवसाईक व सामांन्य नागरीक पुर्णता आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. त्या आर्थिक अडचणीला निसर्गाचा लहरीपणा…
Read More » -
ऊस गाळप संपल्याशिवाय साखर कारखाने बंद करु नये, साखर कारखान्यांना सूचना – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई. ( प्रतिनिधी ) – राज्यात यावर्षी ऊसाचे क्षेत्र वाढलेले आहे. त्या त्या भागातील ऊस गाळप झाल्याशिवाय साखर कारखाने बंद…
Read More »