आपला जिल्हा
-
तलाठी भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई. (प्रतिनिधी) – महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 1 हजार पदांच्या…
Read More » -
मुंबईकरांसाठी मनापासून चांगले काम करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई. (प्रतिनिधी) – मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक बेस्टचे कर्मचारी यांना २२हजार ५०० रूपये तर आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी…
Read More » -
वसई होमगार्ड द्वारे आश्रम शाळेत परीक्षेचे साहित्य वाटप व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे धडे
वसई. (प्रतिनिधी) – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत वसई होमगार्ड पथक कार्यालयाद्वारे संत गोन्सालो गार्सिया आश्रम येथील विद्यार्थांना…
Read More » -
शंकर नारायण महाविद्यालयातील ‘मॉक पार्लमेंट’ मध्ये विद्यार्थ्यात दिसला राजकारण बद्दल सकारात्मक दृष्टिकोन
भाईंदर. ( प्रतिनिधी ) – गेल्या काही दिवसात घडलेल्या महाराष्ट्रातील सत्तानाट्या मुळे अनेकांनी राजकीय घडामोडीत रस घेतला. राष्ट्रपती निवडणूक, ससंदेचे…
Read More » -
परिचारिकांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा – अनिल गलगली
मुंबई. ( प्रतिनिधी ) – आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी परिचारिका समुदायाचे सार्वजनिक आभार मानत प्रतिपादन केले की कोरोना काळात…
Read More » -
आ. झिशान सिद्दीकी देणार हिजाबबंदी विरोधात कायदेशीर मदत
मुंबई. ( प्रतिनिधी ) – मुस्लीम मुलींच्या शालेय हिजाबबंदीला वैध ठरवण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाने माझ्यासह देशातले असंख्य लोक निराश…
Read More » -
विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची समस्या सोडवा – आ. चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई / अमरावती. ( प्रतिनिधी ) – सिंचन प्रकल्पांनी बाधित झालेल्या लाखो प्रकल्पग्रस्तांचे न्याय प्रश्न घेऊन विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष…
Read More » -
सर्वसामांन्यांच्या विविध प्रश्नासांठी 14 मार्चच्या मोर्च्यात सामील व्हा. – शेकाप डॉ. बाबासाहेब देशमुख
सांगोला. (प्रतिनिधी) – सध्या शेतकरी कष्ठकरी, व्यवसाईक व सामांन्य नागरीक पुर्णता आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. त्या आर्थिक अडचणीला निसर्गाचा लहरीपणा…
Read More » -
धनगर समाजाला आदिवासी विकास विभागाच्या योजनेचा लाभ लागू – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई. ( प्रतिनिधी ) – धनगर समाजाला आरक्षण मिळावे तसेच ते कायद्याच्या कसोटीवर टिकावे याबाबतचे काम ‘टीस’ या सामाजिक संस्थेला…
Read More » -
राज्यातील १०० सर्वाधिक कृषी पंप थकबाकीदारांकडे ९.२८ कोटी थकित
मुंबई. ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्रात कृषी ग्राहक वीजपुरवठादारांची थकबाकी ही ४२ हजार कोटी रुपयांच्यावर पोहचली असून त्यात सर्वाधिक थकबाकी…
Read More »