आपला जिल्हा
-
५० वर्षांपासून सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या वनवासी पाड्यांचा होणार कायापालट – रा.स्व.संघाच्या पाठपुराव्याला मिळाले यश !
कल्याण. ( प्रतिनिधी ) – बिर्ला महाविद्यालयाजवळील परिसरात असलेल्या वनवासी (कातकरी) वस्तीचा मागील ५० वर्षांपासून विकास झालेला नाही. कातकरी समाजाची…
Read More » -
मनसे : उप शाखा अध्यक्ष पदी मोसिन शेख यांची नियुक्ती ; सर्वपक्षीय जोरदार खळबळ !
मुंबई. (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशन्वये मानखुर्द – शिवाजीनगर विधानसभा विभागातील प्रभाग क्र. 147 च्या…
Read More » -
प्रकल्पबाधित मच्छिमारांसाठी बनविण्यात येणारे धोरण हे मच्छिमारांसाठी ठरणार मृत्यची घंटा – अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती.
मुंबई. (विशेष प्रतिनिधी) ― मुंबई उच्च न्यायालयाच्या दि. १२/०८/२०२१ रोजीच्या आदेशावरून मत्स्यव्यवसाय विभागाने २३ सदस्यांची शासकीय आणि निमशासकीय समिती गठीत…
Read More » -
सावित्रीच्या लेकींना सुरक्षा देण्यात आघाडी सरकार अपयशी – चित्रा वाघ
पुणे. ( प्रतिनिधी ) – बीड, साकीनाका, परभणी , डोंबिवलीसह राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार आणि महिलांवरच्या अत्याचारांच्या घटना घडल्या तरी…
Read More » -
रस्ते चांगले असेल तर शहराचा विकास हा निश्चित – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
संभाजीनगर. ( प्रतिनिधी ) – पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी माझ्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून विकास कामे करण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून…
Read More » -
सहकारी चळवळीमुळे परिसराचा विकास होण्यास मदत – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
पुणे. ( प्रतिनिधी ) – सहकारी चळवळीमुळे शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या विकासासोबत परिसराचा विकास होण्यास मदत होते, असे…
Read More » -
सायबर सुरक्षिततेवर भर द्यावा – गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
अमरावती. ( प्रतिनिधी ) – सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्हीचे नेटवर्क उभे राहणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनातून टप्प्याटप्प्याटप्प्याने निधी मिळण्यासाठी…
Read More » -
‘हे सरकार एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे’ – चित्रा वाघ
अहमदनगर. ( प्रतिनिधी ) – अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता,…
Read More » -
दत्तोपंतांचे कार्य जगभरात पोहोचविण्याची आवश्यकता – दत्तात्रेय होसबाळे
ठाणे. ( प्रतिनिधी ) – दत्तोपंत ठेंगडी यांनी आपल्या जीवनात राष्ट्र, समाज, समुदायाच्या उन्नतीचे मौलिक कार्य केले. संघटन कौशल्यासह ते…
Read More » -
वर्ध्यातील धाम नदी, मोती नाला या ठिकाणी झालेल्या जलसंधारणामुळे 2 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली तर 6 गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी
वर्धा. ( प्रतिनिधी ) – पुराच्या पाण्यामुळे धाम नदी तसेच मोती नाला या ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान होत होते. परंतु…
Read More »