महाराष्ट्र
-
बी.आर.एस. पार्टीची महाराष्ट्रातील सोशल मीडिया कार्यकारिणी जाहीर..!
मुंबई / तेलंगणा. (विशेष प्रतिनिधी) – भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र…
Read More » -
हिंदवी स्वराज्य म्हणजेच “हिंदूराष्ट्र” – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
मुंबई. (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्यालाच आम्ही हिंदू राष्ट्र म्हणतो असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन…
Read More » -
त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपरा नाही – भाजपा अध्यात्मिक आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले
मुंबई. (प्रतिनिधी) – त्र्यंबकेश्वर मंदिरात संदल आयोजित करणाऱ्या मंडळींकडून धूप दाखविण्याची कोणतीही परंपरा नसताना मंदिरात प्रवेश करण्याचा हट्ट काही जणांनी…
Read More » -
उध्वस्त कुटुंबांना वाचवण्याचं, दिशा देण्याचे काम आप्पासाहेबांनी केलं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
खारघर. (प्रतिनिधी) – धर्माधिकारी कुटुंबिय राज्यात गेल्या तीनशे चारशे वर्षांपासून लोकांना दिशा देण्याचे काम करत असून ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी…
Read More » -
तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी मुस्लिम राष्ट्रीय मंच काम करेल – इरफानअली पिरजादे
पुणे. (प्रतिनिधी) – तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी मुस्लिम राष्ट्रीय मंच काम करेल असे राष्ट्रीय संयोजक इरफानअली पिरजादे यांनी आझम कॅम्पस येथे…
Read More » -
मुसलमानांचा सर्वांगीण विकास हेच आमचे उद्दिष्टे – मुरामं इंद्रेश कुमार
मुंबई. (प्रतिनिधी) – मुसलमानांचे सर्वांगीण विकास हेच आमचे उद्दिष्टे असल्याचे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी…
Read More » -
अनुसूचित जातींच्या हितांवर डल्ला मारणे सहन केल जाणार नाही – विश्व हिंदू परिषद महामंत्री मिलिंद परांडे
मुंबई. (प्रतिनिधी) – धर्मांतरित अनुसूचित समाजाला आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी करणे हे न केवळ संविधान विरोधी आणि राष्ट्र विरोधी आहे…
Read More » -
विकसित भारत होण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यात प्रतिपादन
मुंबई. (प्रतिनिधी) – रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्तीपत्र मिळालेल्या राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुखपणे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री…
Read More » -
शेतकऱ्यांची दिवाळी दु:खात ;सरकार दिलासा देण्यात अपयशी – जयंत पाटील
अहमदनगर. (प्रतिनिधी) – अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यांची दिवाळी दुःखात गेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणे…
Read More » -
भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती..!
मुंबई. (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती केली…
Read More »