देश-विदेश
-
शेतकऱ्यांच्या कॉर्पोरेटविरोधी संयुक्त लढ्याचा ऐतिहासिक विजय ! – डॉ. अशोक ढवळे
नवी दिल्ली. ( प्रतिनिधी ) – शेतकऱ्यांच्या कॉर्पोरेटविरोधी संयुक्त लढ्याचा ऐतिहासिक विजय असून अखेर पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारला शेतकऱ्यांपुढे…
Read More » -
तंत्रज्ञान आणि ज्ञान यांच्या समन्वयानेच संपूर्ण विकास शक्य – केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान
नवी दिल्ली. ( प्रतिनिधी ) – राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था (नीटी), मुंबई चा 26 वा दीक्षांत समारंभ 31 ऑक्टोबर, 2021…
Read More » -
सुसंस्कारी, राष्ट्रप्रेमी समाज घडवण्याची ताकद प्राथमिक शिक्षणात – केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक
नवी दिल्ली. ( प्रतिनिधी ) – सुसंस्कारी, राष्ट्रप्रेमी समाज घडवण्याची ताकद प्राथमिक शिक्षणात आहे. प्राथमिक शाळेत होणारे संस्कार होणारे संस्कार…
Read More » -
स्वातंत्र्य चळवळ म्हणजे भारताचे ‘स्व’ त्व जागृत करणारी चळवळ – रा. स्व. सं सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे
धारवाड़. ( प्रतिनिधी ) – देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. या निमित्ताने संघाचे स्वयंसेवक समाज व विभिन्न संस्थांसोबत…
Read More » -
प्रभावी संवाद ही सुशासन आणि पारदर्शकतेची गुरुकिल्ली – उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू
नवी दिल्ली. ( प्रतिनिधी ) – भारत सरकार उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज सुशासनामध्ये प्रभावी संवादाच्या भूमिकेवर भर दिला…
Read More » -
भारताला आणखी चार किंवा पाच SBI सारख्या बँकांची गरज आहे – अर्थमंत्री निर्मला सीतारमण
नवी दिल्ली. ( विशेष प्रतिनिधी ) – महामारीच्या काळात बँका देशाच्या दुर्गम भागातील लोकांना मदत करण्यासाठी कार्यरत होत्या त्याच विशेषत:…
Read More » -
चित्रकार निलेश भागवत यांना दिल्ली सरकारचा पुरस्कार ; उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला गौरव
नवी दिल्ली / मुंबई. (प्रतिनिधी) – ऑनलाईन आंबेडकर डिजिटल कला महोत्सव पोस्टर प्रकारातील प्रसिद्ध चित्रकार निलेश भागवत दिल्ली सरकारच्या हिंदी…
Read More » -
देशभरातील विविध संघटनांनी “मुस्लीम महिला हक्क दिन” साजरा केला
नवी दिल्ली. (प्रतिनिधी) – महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि पर्यावरण, वन…
Read More » -
पूरग्रस्तांकरिता केंद्रीय अर्थमंत्र्यांची खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली भेट
नवी दिल्ली. (प्रतिनिधी) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील महापूरामुळे झालेल्या नुकसानाची माहिती…
Read More » -
बुद्धांची मूल्ये आणि तत्वे जागतिक समस्या सोडवण्यात आणि जगाला एक अधिक उत्तम स्थान बनवण्यासाठी सहाय्यभूत ठरतील – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
नवी दिल्ली. (प्रतिनिधी) – बुद्धांची मूल्ये आणि तत्वे जागतिक समस्या सोडवण्यात आणि जगाला एक अधिक उत्तम स्थान बनवण्यासाठी सहाय्यभूत ठरतील…
Read More »