आपला जिल्हा
-
राज्य शासनाने प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला तातडीने घरांच्या नुकसानीसाठी ५० हजार रुपये द्यावेत – धनंजय महाडिक
कोल्हापूर. (प्रतिनिधी) – अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने कोल्हापुरातील शेकडो कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. ते भरून निघण्यासारखे नाही. मात्र त्यांना दिलासा…
Read More » -
माणगांवची तरुणाई धावली महाडकरांच्या मदतीला, माणुसकीच माणसाच्या कामी येताहे
माणगांव. (प्रतिनिधी) – महाडच्या महापूराने महाभयंकर नुकसान झाले आहे जवळपास सर्वच महाडकरांचे घरात कपडे अन्नधान्य जीवनावश्यक सर्वच अनपेक्षितपणे हिरावले आहे.…
Read More » -
अलिबाग संघ कार्यकर्ते मदत घेऊन महाडला
महाड / अलिबाग. (प्रतिनिधी) – अलिबाग तालुका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती आणि विश्व हिंदू परिषद, यांच्यातर्फे केल्या गेलेल्या आवाहनाला…
Read More » -
पूरस्थिती संकटाविरुद्ध रा. स्व. संघाच्या स्वयंसेवक दक्ष !
खेड. (प्रतिनिधी) – पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई व कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी आपत्ती निवारण…
Read More » -
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा घेऊन आर्थिक मदतीबाबत घोषणा करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला नागरिकांशी संवाद
रत्नागिरी. (प्रतिनिधी) – केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई…
Read More » -
आम्ही व्यापारी उध्वस्त झालो आहोत ; दादा, तुम्हीच आमचे वाली, तुम्हीच, आमचे प्रश्न सोडवू शकता
चिपळूण. (संतोष सावर्डेकर) –‘ आमची कमाई संपली आहे. आम्ही व्यापारी उध्वस्त झालो आहोत. आता दादा, तुम्हीच आमचे वाली आहात. तुम्हीच…
Read More » -
…तर शेतकऱ्यांप्रमाणे शासनाने व्यापाऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी – चिपळूण व्यापारी महासंघाची मागणी
प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे आम्हाला महापुराला सामोरे जावे लागले ; या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबित करावे. चिपळूण. (प्रतिनिधी) – प्रशासनाच्या…
Read More » -
आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयी सुविधा पूर्ण करणार – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
मुंबई. (प्रतिनिधी) – राज्यात एकीकडे शहरीकरण वाढत असताना आदिवासी समाजाने आपले मातीशी असलेले नाते जपले आहे. मुंबईतील आरेचा ८०८ एकर…
Read More » -
पूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे – बाळासाहेब पाटील
सातारा. (प्रतिनिधी) – तारळी धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तारळी नदीला पूर आला. या पुराची पाणी गावात शिरल्याने दुकानांची…
Read More » -
तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई. (प्रतिनिधी) – तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू.…
Read More »